info@lokhitnews24.com

+91 9834-245-768 ,+91 7498-013-725

वंचितांच्या जागांवर सरकारी दरोडा

जाती, जमाती, विजाभजच्या  आरक्षणाच्या 33 टक्के जागा,
खुल्या प्रवर्गाला देण्याचा  सरकारचा आदेश
............................................
वंचितांच्या जागांवर सरकारी दरोडा,
काळा जीआर रद्द करा, अन्यथा सत्ता सोडा- राजकुमार बडोले
..............................................

नागपुर: (०८ मे) फुले- शाहू- आंबेडकर यांचे नाव  घेत महाविकास आघाडी सरकार  सत्तेवर आले.  या सरकारच्या वाणीत आणि करणीत मोठा फरक आहे. वारंवार मागासवर्गीय समाजांवर अन्याय करीत आहे. ठाकरे सरकार त्यांच्या जीवावरच उठली . राज्यात कोरोनाची साथ आहे.…Read more

महाराष्ट्रात पुतण्यामावशी सरकार- राजकुमार बडोले

*महाराष्ट्रात पुतण्यामावशी सरकार- राजकुमार बडोले*

*आयोगाला कुलुप,चार हजारांवर प्रकरणे प्रलंबित*
*-दक्षता समितीची बैठकच नाही*
*- कायद्याने वर्षाला किमान दोन बैठकांचे बंधन*

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार म्हणजे अनु.जाती/अनु.जमातींच्या सगळ्या योजना बंद करणारे सरकार होय. हे सरकार आले. अवघे दीड वर्ष झाले. दीड वर्षात जाती,जमातींसाठी काय केले. तर काहीच नाही. उलट या सरकारने अगोदरच्या सरकारांनी दिले. गरीबांच्या पदरात टाकले.…Read more

तिवरे धरणग्रस्तांना 24 घरांचे लोकार्पण

तिवरे धरणग्रस्तांना 24 घरांचे लोकार्पण

रत्नागिरी ,दि.2- तिवरे  धरणग्रस्तासाठी
सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या 5 कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या 24 घरांचे आज लोकार्पण होत आहे, त्यांना हक्काचा निवारा मिळत आहे याचे समाधान आहे,  यातील उर्वरित धरणग्रस्तांनाही एक वर्षाच्या आत घरे देण्यासाठी लागणाऱ्या 7 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव व आराखडा तातडीने पाठवावा, हा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

रत्नागिरी…Read more

लोकसहभागातून भूजलाचे जतन करा- उध्दव ठाकरे

लेकसहभागातून भूजल संपत्तीचे जतन करा
              -  उद्धव ठाकरे

        मुंबई दि.१६ : -भूजल संपत्ती ही अतिशय महत्त्वाची असून या संपत्तीचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी  भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने गेल्या ५० वर्षात अतिशय महत्त्वाचे कामू केलेले आहे .यापुढेही हे काम अधिक जोमाने करण्यासाठी या कार्यात लोकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन…Read more

महाराष्ट्रातील वैफल्यग्रस्त युवक आणि राज्य सरकारचे अपयश

महाराष्ट्रातील वैफल्यग्रस्त युवक आणि राज्य सरकारचे अपयश

महाराष्ट्र राज्य हे अत्यन्त प्रगतीशील विचारांचे राज्य म्हटले जाते. 
शैक्षणिक द्रुष्टीने अत्यन्त पुढारलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे.विद्येविन मती गेली, मतीविन गती गेली, गतीविन वित्त गेले,वित्तविन शूद्र  खचले, इतके अनर्थ या अविद्येने केले,असे म्हणत एका महात्म्याने शिक्षणाचे महत्व बहुजण समाजात बिंबविले. 
बहुजन समाजाने शिक्षण घ्यावे म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी वस्तीग्रूह शुरू केले.
एका अस्प्रूश्य समाजात जन्माला येऊन …Read more

तळीये गावावर दरड कोसळसी ,30 वर मृत्यू, 72 बेपत्ता

तळीये गावावर दरड कोसळली,
तिसच्यावर मृत्यू , 72 बेपत्ता

मुंबई,दि.22 - मुसळधार पावसामुळे कोकणात हाहाकार माजला आहे.  अनेक गावांचा संपर्क तुटला. दरम्यान महाड तालुक्यातील बडीये गावात सायंकाळी दरड कोसळली.त्यात 32 घरे दबली. यामध्ये तब्बल 72 जणं बेपत्ता असल्याची माहिती  आहे.
 हे गाव बिरवाडी पासून 14 किलोमीटरवर  आहे. गुरुवारी सायंकाळी  6 वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. त्या दरम्यान ही घटना घडल्याचे तळीयेच्या सरपंचाने सांगितले.…Read more

विकास योजना तळागाळापर्यंत पोहोचविणार स्वयंसहायता युवा गट

विकास योजना तळागाळापर्यंत
पोहोचविणार स्वयंसहायता युवा गट

- विभागात 506 युवा गटाद्वारे 5 हजाराहून अधिक युवक जोडले

नागपूर दि. 03 :- स्मार्ट मोबाईलच्या युगात अजूनही शासकीय कल्याणकारी योजना या गरजवंतापर्यंत पाहिजे तितक्या प्रमाणात पोहोचत नाहीत. त्यामुळे योजनांचा मूळ उद्देश सफल होत नाही, हीच बाब लक्षात घेऊन समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी 18 ते 45 वयोगटातील समाजकार्याची आवड असणाऱ्या युवक-युवतींना घेऊन स्वयंसहायता…Read more

खासगी बस वाहतूकदारांनी जादा भाडे आकारल्यास कारवाई

खासगी बस वाहतूकदारांनी
जादा भाडे आकारल्यास कारवाई

नागपूर दि. 22- खासगी प्रवासी बस वाहतूकदारांना परिवहन विभागाने लगाम लावण्याचा निर्णय घेतला आहे. जादा भाडे आकारणी केल्यास कारवाई करण्याचा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी खंडेराव देशमुख यांनी दिला आहे. 

प्रादेशिक परिवहन महामंडळातर्फे एसटी बस प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. ही सेवा देत असतानाच त्याच मार्गावर खासगी बसेसही धावत असतात. परंतु त्यांच्याकडून जादा भाडे आकारणी केल्याच्या तक्रारी प्राप्त होत…Read more

बुध्दीस्ट सर्किट ईटखोरीपर्यंत वाढविणार*- नितीन गडकरी

धम्ममचक्र प्रवर्ततन दिनी
लॉर्ड बुध्दा टीव्हीवर घोषणा

नागपूर दि.14-  तथागत गौत्तम बुध्दाच्या जीवनात ईटखोरी या स्थळाचे भावनिक महत्त्व आहे. नेपाळी भाषेत *\' ईटी खोए \'* म्हणजे \' यही खो गया \' म्हणतात. कालातंराने त्या स्थळाला लोक  ईटखोरी  म्हणू लागले. हे स्थळ झारखंड राज्यात आहे. बुध्दगयेला जाण्या अगोदर तथागत ईटखोरीला आले होते. त्यांच्या शोधात राजा शुध्दोधन यांचे सहकारी तिथे आले. तथागतांना भेटले. परत…Read more

सामाजिक न्याय खात्याचा 20 हजार कोटीचा निधी अन्यत्र वळविला* -माजी

*सामाजिक न्याय खात्याचा 20 हजार कोटीचा निधी अन्यत्र वळविला*
-माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचा 
लॉर्ड बुध्दा टीव्हीवर गौप्यस्फोट

नागपूर, दि.14- महाराष्ट्रात 2000 ते 2014 च्या काळात सामाजिक न्याय विभागाचा 20 हजार कोटी रुपयाचा निधी अन्यत्र वळविण्यात आला किंवा व्ययगत  झाला असा सनसनाटी  गौप्यस्फोट माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केला.

धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त लॉर्ड बुध्दा टीव्हीवर समाजहिताच्या गोष्ठींतंर्गत काही मुलाखती प्रसारित करण्यात…Read more