info@lokhitnews24.com

+91 9834-245-768 ,+91 7498-013-725

भास्करचे समुह संपादक प्रकाश दुबे भारतीय प्रेस परिषदेचे सदस्य न

भास्करचे समुह संपादक प्रकाश  दुबे भारतीय प्रेस परिषदेचे सदस्य नियुक्तदिल्ली, दि.8 - केंद्र सरकारने  भारतीय प्रेस परिषदेचे सदस्यपदी दैनिक भास्करचे समुह संपादक प्रकाश दुबे  यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय  देशभरातून  अन्य 21 सदस्यांची नियुक्ती केली . त्यामध्ये  सुमन गुप्ता, विनोद जोस, बलदेव गुप्ता, अथााैबा मीतेई, अंशु चक्रवर्ती, जयशंकर गुप्ता, गुरूबीर सिंह, प्रसन्ना मोहंती, आरती त्रिपाठी,जेएस राजपूत , सुधाकर नायर व खा.केशव राव आदिंचा समावेश आहे.Read more

भास्करचे समुह संपादक प्रकाश दुबे भारतीय प्रेस परिषदेचे सदस्य नि

भास्करचे समुह संपादक प्रकाश  दुबे भारतीय प्रेस परिषदेचे सदस्य नियुक्तदिल्ली, दि.8 - केंद्र सरकारने  भारतीय प्रेस परिषदेचे सदस्यपदी दैनिक भास्करचे समुह संपादक प्रकाश दुबे  यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय  देशभरातून  अन्य 21 सदस्यांची नियुक्ती केली . त्यामध्ये  सुमन गुप्ता, विनोद जोस, बलदेव गुप्ता, अथााैबा मीतेई, अंशु चक्रवर्ती, जयशंकर गुप्ता, गुरूबीर सिंह, प्रसन्ना मोहंती, आरती त्रिपाठी,जेएस राजपूत , सुधाकर नायर व खा.केशव राव आदिंचा समावेश आहे.Read more

बुध्दीस्ट सर्किट ईटखोरीपर्यंत वाढविणार*- नितीन गडकरी

धम्ममचक्र प्रवर्ततन दिनीलॉर्ड बुध्दा टीव्हीवर घोषणानागपूर दि.14-  तथागत गौत्तम बुध्दाच्या जीवनात ईटखोरी या स्थळाचे भावनिक महत्त्व आहे. नेपाळी भाषेत *\' ईटी खोए \'* म्हणजे \' यही खो गया \' म्हणतात. कालातंराने त्या स्थळाला लोक  ईटखोरी  म्हणू लागले. हे स्थळ झारखंड राज्यात आहे. बुध्दगयेला जाण्या अगोदर तथागत ईटखोरीला आले होते. त्यांच्या शोधात राजा शुध्दोधन यांचे सहकारी तिथे आले. तथागतांना भेटले. परत चला अशी विनंती केली. तथागतांनी त्यांचे ऐकूण घेतले. त्यानंतर जंगलाच्या दिशेने निघून गेले.  ते बऱ्याच कालावधी नंतर  बोधी वृक्षाखालीच  दिसले .  ते त्या भागातच असतील. कधी तरी भेटतील. या भाबड्या आशेने पिता राजा शुध्दोदन ,पत्नी यशोधरा ,पूत्र राहुल आणि त्यांच्यावर…Read more

सामाजिक न्याय खात्याचा 20 हजार कोटीचा निधी अन्यत्र वळविला* -माजी

*सामाजिक न्याय खात्याचा 20 हजार कोटीचा निधी अन्यत्र वळविला*-माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचा लॉर्ड बुध्दा टीव्हीवर गौप्यस्फोटनागपूर, दि.14- महाराष्ट्रात 2000 ते 2014 च्या काळात सामाजिक न्याय विभागाचा 20 हजार कोटी रुपयाचा निधी अन्यत्र वळविण्यात आला किंवा व्ययगत  झाला असा सनसनाटी  गौप्यस्फोट माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केला.धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त लॉर्ड बुध्दा टीव्हीवर समाजहिताच्या गोष्ठींतंर्गत काही मुलाखती प्रसारित करण्यात आल्या. त्या अंतर्गंत राजकुमार बडोले यांची मुलाखत घेण्यात आली. त्यात आपण मंत्री असताना पुरेशा निधी खर्च केला नाही असा एका माजी अधिकाऱ्याचा आरोप आहे. याकडे  त्यांचे लॉर्ड बुध्दा टीव्हीने  लक्ष वेधले असता बडोले यांनी आपल्यावरील आरोप धूडकावून लावला. काही लोक…Read more

क्रांती आणि संस्कृती

क्रांती आणि  संस्कृती ..जगात संस्कार, संस्कृती आणि इतिहासावर चर्चा झडतात. भारत त्यास अपवाद नाही. जातपात प्रवृती जोपासणारी संस्कृती वाईट. तिचे खाऱ्या पाण्याच्या समुद्रात विसर्जन व्हावे. मनामनातून जावी. तिच्या विसर्जना शिवाय बलशाली भारताचे स्वप्न निरर्थक. एकिकडे त्या संस्कृतीचा अभिमान बाळगणे. दुसरीकडे बलशाली भारताचे स्वप्न बघणे. नोटबंदी एवढेच खोटे. ही वस्तुस्थिती. 2021 हे मावळत वर्ष. मावळत्या वर्षात \' डॉ.आंबेडकर: क्रांती आणि संस्कृती \' पुस्तक हातात पडलं. पुस्तकाचे लेखक डॉ. प्रकाश खरात. प्राध्यापक ते प्राचार्य असा त्याचा प्रवास. दुसऱ्या पिढीतील ते साहित्यिक. राज्यातील टॉप साहित्यिकात त्यांची गणना. त्यामुळेच संस्कृतीवर लिहलेल्या त्यांच्या पुस्तकाबाबत कमालीची उत्सूकता .172 पानांचे पुस्तक. पहिलेच पान उघडलं. त्यात बुध्दाच्या क्रांतीतून…Read more

शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासाठी योगसाधना उपयुक्त - नितीन गडकरी*

कस्तुरचंद पार्कवर जागतिक योगदिन साजरा नागपूर, दि. 21 : निरोगी आयुष्य जगण्यासाठी, शारीरिक, आणि मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी नियमित योगसाधना करणे अत्यावश्यक आहे. याबाबतचा अनुभव आपण स्वतः गेल्या काही वर्षांपासून घेत असल्याचे  सांगून सर्वांनी आपल्या व्यस्तदिनक्रमातून वेळ काढून दररोज योग साधना करावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. कस्तुरचंद पार्क येथे आठव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार  प्रवीण दटके, विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे, जिल्हाधिकारी आर. विमला, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे सदस्य श्री. अलोक, प्रादेशिक अधिकारी राजीव अग्रवाल, महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक एन. एल. येवतकर जनार्धन…Read more

*केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार* – एकनाथ श

नवी दिल्ली,दि. 10- राज्याच्या प्रगतीत केंद्र शासनाच्या सहकार्याची महत्वाची भूमिका आहे.  केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने  महाराष्ट्राचा  सर्वतोपरी विकास  साधणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली भेटीवर असून त्यांनी राष्ट्रपतींसह  केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. याविषयी माहिती देण्यासाठी महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.            श्री. शिंदे म्हणाले, सर्वसामान्य जनता, शेतकरी व समाजाच्या सर्व घटकांच्या विकासासाठी आम्ही सरकार स्थापन केले आहे. हे सरकार राज्यातील  सर्व घटकांच्या हितांची जपणूक  करण्यासाठी कार्यरत राहील…Read more

नाणी संग्रहकांना लाखोंनी लुबाडणाऱ्या टोळ्या...!

- आरबीआय लोगोचा दुरूपयोगनागपूर ,दि.1-  ' वैष्णोदेवी का पाच का सिक्का और पाच रुपये का ट्रेकटरवाला नोट पाच लाख मे खरीद ते है, रातोरात मालामाल बननेका अवसर '  अशा आशयाच्या आकर्षक पोस्ट फेसबुकवर टाकतात. मोबदल्यात अनेक कोटींचे प्रलोभन देतात. सावज टप्पात आला की लुबाडतात. त्याद्वारे  प्राचीन आणि जुनी नाणी संग्रहकांना लुबाडणाऱ्या टोळ्यांचा देशभर मोठा धुडगुस घातला आहे.विश्वास बसावा म्हणून या टोळ्या आपल्या पोस्टवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेते अमिताभ बच्चन, मुकेश अंबानी, रतन टाटा आणि सोनू सूद यांच्या छायाचित्रांचा सर्रास वापर करीत आहेत.जाळ्यात अडकलेल्यांचा आणखी विश्वास जिंकण्यासाठी प्रत्यक्ष व्यवहाराच्या वेळी चक्क आरबीआय लोगोचा वापर करीत आहेत. विविध फेसबुक ऍडमिनही या टोळ्यांच्या…Read more

सिरोंचा तालुक्यात केंद्रीय पथक, पूरग्रस्त भागाची पाहणी

*गडचिरोली, दि.२* : जुलै महिन्यात जिल्हयातील सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीच्या पुरामूळे दहा हजाराहून अधिक नागरिकांना स्थलांतरीत करावे लागले . शेती, घरे, रस्ते व जनावरे यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या  नुकसानीची आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकाने आज सिरोंचा तालुक्यातील आरडा, मुगापूर, मद्दीकुंठा व मृदुकृष्णापूर या गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी सिरोंचा ते कालेश्वरम या राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली. या पथकात रूपक दास तालुकदार, उप सचिव वित्त विभाग अर्थ मंत्रालय, ए एल वाघमारे, संचालक, कृषी विभाग नागपूर, देवेंद्र चापेकर, कार्यकारी अभियंता, रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग विभाग यांचा समावेश होता. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, अतिरिक्त जिल्हाधिकारी…Read more

दर्जेदार शिक्षणाचे केंद्र नागपूर विद्यापीठ व्हावे - भगत सि

नागपूर दि. 4 : देशाच्या हृदयस्थानी असणाऱ्या नागपूर विद्यापीठाने आपल्या दैदिप्यमान इतिहासात अनेक महापुरुषांना, महान व्यक्तिमत्त्वांना घडविले आहे. यापुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची ओळख दर्जेदार शिक्षणाचे केंद्र म्हणून सर्वत्र व्हावी, अशा शुभेच्छा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे दिल्या.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शतकोत्तर महोत्सवाचे आज गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात उद्घाटन करण्यात आले. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला सुप्रसिध्द वैज्ञानिक, होमी बाबा राष्ट्रीय संस्थेचे कुलपती अनिल काकोडकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी प्र कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव राजू हिवसे उपस्थित होते.भारताच्या हृदय स्थानी असणाऱ्या…Read more