info@lokhitnews24.com

+91 9834-245-768 ,+91 7498-013-725

जिल्ह्यातील नेते पंचतारांकित झाले, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले

जिल्ह्यातील नेते पंचतारांकित झाले, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले... 

भंडारा-गोंदिया  हे दोन्ही जिल्हे  हा धान ऊत्पादक. शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळख. महाराष्ट्रातील मागासलेल्या जिल्ह्यात या जिल्ह्यांचा समावेश.  मानव निर्देशांक कमी असला तरी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  वजनदार आहेत. तरी शेतकरी अडचणीत फसला आहे. गोंदिया जिल्हा अतिदुर्गम आहे.आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख आहे.

नागझीरा आणि नवेगांव बांध व्याघ्र प्रकल्प झाला.  देवरी, सडक अर्जुनी, अर्जुनी…Read more

ओबीसी के सन्मान मे, भाजपा मैदान मे..

ओबीसी के सन्मान मे, भाजपा मैदान मे...
इंजि. राजकुमार बडोले नेहमी आपल्या सोबत 

सडक/अर्जूनी:- ओबीसी समाजाला पुन्हा राजकीय आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी तसेच शेतकऱ्यांचा खरीप हंगामातील धानाचे बोनस मिळावे,रब्बी हंगामातील धान खरेदीत होत असलेली फसवणूक याला जबाबदार राज्य सरकारच्या निषेधार्थ भाजपा सडक अर्जुनी तर्फे माझ्या नेतृत्वात कोहमारा येथे राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर उतरून \'चक्काजाम आंदोलन\' करुन महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आले.या…Read more

शेतकर्‍यांना बोनस,उन्हाळी पिकांची रक्कम त्वरित द्या*


*-माजी मंत्री राजकुमार बडोले यांची मागणी*
*-जिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन*

गोंदिया, दि.10 -
केवळ 50 टक्के बोनस देऊन आघाडी शासनाने शेतकर्‍यांची बोळवण केली . अद्यापही शेतकर्‍यांना उन्हाळी धान विक्रीचे चुकारे देण्यात आले नाही. पीक कर्जासाठी शेतकर्‍यांना बँकाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. पीक कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहन अनुदान मिळालेले नाही. महाविकास आघाडी सरकार केवळ घोषणा करते. मात्र शब्द पाळत नाही. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांच्या प्रलंबित…Read more

सव्वा दोन लाख धान उत्पादकांची महाआघाडी सरकारकडून उपेक्षा*

 *सव्वा दोन लाख धान उत्पादकांची
महाआघाडी सरकारकडून उपेक्षा*

 गोंदिया  हा धान उत्पादकांचा जिल्हा. जिल्ह्यात सव्वा दोन लाखावर शेतकरी. अनियमित पावसाने घात केला. मृग नक्षत्र 7 जूनला लागला.आठवडाभर बरसला. त्यानंतर अचानक बेपत्ता झाला. वीस-पंचवीस दिवसाच्या खंडानंतर आला. या विलंबाने 25 टक्के शेतकऱ्यांची शेती पडित राहिली. त्यानंतर धानावर गाद, करपा, मावा रोग आला. त्याने 70 टक्के शेतकऱ्यांवर संकट कोसळले. वीस टक्केच पीक हाती…Read more

बियाणे, खतांच्या पुरवठ्यासाठी 70 भरारी पथके - रविंद्र भोसले

बियाणे, खतांच्या पुरवठ्यासाठी 70 भरारी पथके
                                                                      -  रविंद्र भोसले
            नागपूर, दि. 14 : शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये दर्जेदार व उत्कृष्ट गुणवत्तेचे बियाणे…Read more

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा ला


मुंबई दि १२: नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे ५० हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही याबाबतचा शासन निर्णय त्वरीत काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले  आहेत. याबाबत  खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी निवेदन देऊन लाखों शेतकरी या अनुदानापासून वंचित…Read more

सिरोंचा तालुक्यात केंद्रीय पथक, पूरग्रस्त भागाची पाहणी


*गडचिरोली, दि.२* : जुलै महिन्यात जिल्हयातील सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीच्या पुरामूळे दहा हजाराहून अधिक नागरिकांना स्थलांतरीत करावे लागले . शेती, घरे, रस्ते व जनावरे यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या  नुकसानीची आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकाने आज सिरोंचा तालुक्यातील आरडा, मुगापूर, मद्दीकुंठा व मृदुकृष्णापूर या गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी सिरोंचा ते कालेश्वरम या राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली. या पथकात…Read more

दोन गावात लंपी आजाराचा प्रादूर्भाव



 जिल्हा पशुसंवर्धन विभाग 'हाय अलर्ट ' वर, 

नागपूर दि १३ : महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुरांवरील लंपी सदृश्य आजाराची लक्षणे नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील दोन गावांमध्ये दिसून आली आहे. जिल्ह्याचा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून पाच किलोमीटर परिसरात पशुपालकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
     या आजारावर इलाज असून नागरिकांनी जनावरावर लक्षणे आढळल्यास पशुवैद्यकीय दवाखान्यात माहिती द्यावी, घाबरून जाऊ…Read more

मनरेगांतर्गत बांबू लागवडीला प्राधान्य- नंदकुमार*

*मनरेगांतर्गत बांबू लागवडीला प्राधान्य-    नंदकुमार*

*-नागपूर विभागाची आढावा बैठक*
*-राज्यात एक लाख हेक्टर हरित आच्छादनाचे उदिष्ट्ये*

*नागपूर दि.5* :  बांबू लागवडीमुळे रोजगार निर्मिती,  पर्यावरण रक्षण, हरित आच्छादनात वाढ होते ۔ सिंचन व्यवस्था बळकट होण्यास मदत होत असल्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा)  नागपूर विभागात  बांबू लागवडीची कामे प्राधान्याने हाती घेण्याचे निर्देश महाराष्ट्र मनरेगा मिशनचे महासंचालक नंदकुमार यांनी  संबंधीत विभागांच्या…Read more